पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन*

इमेज
🐌 * शंखू गोगलगायींपासून पिकांना धोका*  गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते. गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी  १) खुराकाच मोकळं पोत एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत, त्यावर गोगलगाय आकर्षित होईल नंतर ते जमा करून त्यावर औषधाची फवारणी करावी  २) मोसंबी, डाळिंब,व इतर बागेत दरवर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही.  ३) गोगलगाय नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५%असणारे स्नेलकिल हे मॉलुस्कीसाईड वापरावे  ४) तंबाखू पावडर ची शेताच्या सर्व बाजूने रेषा ओढायची म्हणजे गोगलगाय आत येणार नाही.  🌱सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून उपाययोजना करावे.  🧐 * असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन* 👇 ▪️शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा र...

सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

इमेज
सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा आपल्या जमिनिमधे साधारणपणे चुनखडीचे ( C2CO3) कँल्शियम कार्बोनेट चे प्रमाण 4 ते 5% पेक्षा कमी असयला हवे.ज्या जमिनिमधे मुक्त चुनखडीचे प्रमाण 8 ते 9% च्या पुढे असते ( चुनखडीयुक्त व पांढरी जमीन) त्या वेळी जमिनितुन 6 सूक्ष्म खतांपैकी फेरस (लोह) या खताची अजिबात उपलब्धता होत नाही.त्याच्या खालोखाल झिंक आणि मॉलिब्डेनम खताची उपलब्धता फार कमी असते.म्हणून अशा जमिनिमधे सुरुवातीला सोयाबीन पिवळे पडते. त्यामुळे अशा जमिनित 1) सोयाबीन ची वाढ खुरटी होते व पाने पुर्ण पणे पिवळे पडते2) झाडाची वाढ मंदावते व पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात3) सर्व पाने हरीतद्रव्यरहित राहुन करपल्या सारखी दिसतात हे लक्षात घ्या - सोयाबीन पिवळे पडण्यामाघे पानामधे संपुर्ण फेरस (लोह) खताची कमतरता असते.चुन खडियुक्त शेतामधुन पिकाला फेरस ( लोहाची) उप्लब्धता होत नसल्या मुळे पानामधे लोहाची कमतरता दिसते. अनेक शेतकरी या पिवळ्या सोयाबीनला *यल्लो मोझँक व्हायरस असे संबोधतात.आणि कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारण्या घेउन खर्च वाढवतात.आपण हे समजुन घेतले पाहिजे की पिकाच्या पा...