पोस्ट्स

अपघात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर

इमेज
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी ची फार महत्वाची योजना आहे. शेतकरी शेतात काम करत असताना जर विज पडणे, सर्पदंश, पूर, विंचू दंश, विजेचा शॉक लागणे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच रस्त्यावरील अपघात, वाहन आपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे तर शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला किंवा काहींना अपंगत्व येते  घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा शेतकऱ्यांना व शेतकरी कुटुंबांना लाभदायक ठरते.  अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याकरता कुठल्याही प्रकारची स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे ही योजना फायद्याची ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.  या योजनेत अंशतः झालेला बदल अपघातग्रस्त, मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत या योजनेच्या माध्...