पोस्ट्स

भात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पावसाळ्यातील ही 4 चांगली पिके ; शेतकऱ्यांना देऊ शकतात भरगोस फायदा

इमेज
  पावसाळ्यातील ही 4 चांगली पिके ; शेतकऱ्यांना देऊ शकतात भरगोस फायदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून Mansoon हा शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक वरदान असल्यासारखे आहे. पावसाळ्यामुळे सिंचनाची साधने नसलेल्या ठिकाणीही पिके घेता येतात. डोंगराळ व पठार भागात सिंचन सुविधा नाही. पाणी कमी असलेल्या अशा ठिकाणी पावसाळ्याची अशी काही पिके घेतली जाऊ शकतात. अशा पिकांमध्ये डाळीची पिके प्रमुख आहेत.( Good rainy season crops ) पाणी कमी असलेल्या अशा ठिकाणी पावसाळ्यात काही पिके घेतली जाऊ शकतात. अशा पिकांमध्ये डाळीची पिके प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त अशी काही पिके आहेत ज्यात कमी जास्त पाण्यातही पीक येते. ती पिके फक्त पावसाळ्यात करता येतात. भात शेती हे पावसाळ्यात येणारे शेतकर्‍यांचे मुख्य पीक आहे. या व्यतिरिक्त अशी काही पिके आहेत ज्यात जास्त पाण्यातही पीक येते. ती पिके फक्त पावसाळ्यात करता येतात. 1 – भात शेती :Rice farming तांदूळ म्हणजेच भात पीकाचे ( Rice farming) तांदळाचे प्रमुख उत्पादन भारतात होते.तांदूळ म्हणजेच देशाच्या एक तृतीयांश शेतीत भात पिकाची लागवड केली जाते. तांदळाचे निम्मे उत्पादन भारतातच वापरले जाते. तां...