शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! - खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर करा कॉल*



💁‍♂️  *शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! - खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर करा कॉल*

🧐  राज्यात शेतीविषयक सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा - आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून - 

🌾  कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे - कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबतचे निर्देश दिलेत

💁‍♂️  *येथे साधा संपर्क ?*

🔰 राज्य सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे -  खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास शेतकरी 8446117500 हा भ्रमणध्वनीवर 

🔰 तसेच 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा -  तसेच काही अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवर  - तक्रार सुद्धा नोंदवता येईल

🔰 दरम्यान वरील दोन्ही हेल्पलाइनवर - सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येईल - असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे 

🔰 *राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी* - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना नक्कीच शेअर करा 

ही माहिती सर्व शेतकरी बंधु ना forward करा जेने करून या गोष्टी चा फायदा घेता येईल 
                            धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे