शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
🌾 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
💁♂️ *शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - ज्यादा दराने खत विक्री केल्यास - येथे करा तक्रार*
💰 आपण काही दिवसापूर्वी घेतलेल्या माहितीप्रमाणे - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांतील अनुदानात वाढ केली - त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत
🤫 मात्र जर खत विक्रेते पूर्वीच्या जादा दराने - खत विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी - असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे
💁♂️ *येथे करा तक्रार ?*
🔰 शेतकऱ्यांना खतांबाबत कोणतीही समस्या आल्यास - कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल.
🔰 त्यासाठी शेतकऱ्यांना ८४४६१ १७५०० या भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान तक्रार करता येईल.
🔰 याशिवाय आयुक्तालयाने १८०० २३३ ४००० हा टोल फ्री क्रमांक देखील - शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
🔰 *ज्यादा दराने खत विक्री केल्यास* - तक्रार कुठं करायची याबद्दलची माहिती , प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतर शेतकर्यांना नक्कीच शेअर करा
Plss give some more details🤗
उत्तर द्याहटवा